30 एप्रिलनंतर मोफत रेशन बंद होणार? रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती!
Ration Card E-KYC Update – महाराष्ट्रातील लाखो गरीब कुटुंबांसाठी रेशन (शासकीय धान्य) हा उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेल्यांना 30 एप्रिल 2025 नंतर रेशन मिळणार नाही! ई-केवायसी का गरजेची आहे? सरकारकडून रेशन वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. हे केल्यामुळे खरे … Read more