लाईट गेल्यास महावितरणला फोन करायची कटकट संपणार! ‘हा’ नवीन स्मार्ट पर्याय सुरू Mahavitran Smart Meter
Mahavitran Smart Meter: उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित (Power Cut) झाला की महावितरणच्या कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवताना ग्राहकांच्या नाकी नऊ येतात. अनेकदा फोन व्यस्त असतो किंवा कर्मचारी फोन उचलत नाहीत. पण आता ग्राहकांची ही डोकेदुखी कायमची मिटणार आहे. महावितरण आता एक अशी अत्याधुनिक प्रणाली आणत आहे, ज्यामध्ये वीज गेल्यावर … Read more