राज्यात ग्रामपंचायतींसाठी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा – जाणून घ्या सविस्तर
ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे पावसाच्या मोजणीमध्ये अचूकता येणार असून, शेतकऱ्यांना पीकविमा आणि हवामान आधारित कृषी निर्णयांसाठी नेमका डेटा मिळणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणारा हा निर्णय भविष्यातील “स्मार्ट शेती”च्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. राज्यातील महसुली मंडळांत यंत्रणांची मर्यादा सध्या राज्यातील सुमारे 2200 … Read more